/ Sep 11, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

सात्विणगाव येथील ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे शनिवारी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, (जिमाका)- महाराष्ट्र शासन वन विभाग आणि वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्यावतीने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्याला राज्यमंत्री (गृह-शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,...

कोकणाला जोडणाऱ्या सहा घाट रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षितेचा आढावा घ्यावा

माजी आमदार विनय नातू यांची मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जोडपत्रावर मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश चिपळूण – कोकणाला जोडणाऱ्या सहा घाट रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षितेचा आढावा घेतला घ्यावा अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी कोकणातील जवळपास सर्वच आमदार व खासदार यांच्याकडे केली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

कृषी यांत्रिकीकरणाची स्वतंत्र सोडत जाहीर; चिपळूण-संगमेश्वरातील ७१९ शेतकऱ्यांची निवड

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा यशस्वी! चिपळूण-संगमेश्वरातील शेतकऱ्यां ऱ्या प्रलंबित मागणीला न्याय; आधुनिक शेती अवजारांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा चिपळूण – कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे यांत्रिकीकरण योजनेसाठी कोकण विभागाची स्वतंत्र सोडत जाहीर करण्यात आली असून, चिपळूण तालुक्यातील...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस,...

दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई, : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे नुकसान होत आहे. मच्छिमार बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. दाभोळ खाडी परिसरात लोटे औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीवर परिणाम होत असल्याच्या...

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायम

मुंबई, : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. पावसाळा हा...

Trending Now

Health

Latest posts

सात्विणगाव येथील ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे शनिवारी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, (जिमाका)- महाराष्ट्र शासन वन विभाग आणि वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्यावतीने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्याला राज्यमंत्री (गृह-शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,...

कोकणाला जोडणाऱ्या सहा घाट रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षितेचा आढावा घ्यावा

माजी आमदार विनय नातू यांची मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जोडपत्रावर मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश चिपळूण – कोकणाला जोडणाऱ्या सहा घाट रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षितेचा आढावा घेतला घ्यावा अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी कोकणातील जवळपास सर्वच आमदार व खासदार यांच्याकडे केली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

कृषी यांत्रिकीकरणाची स्वतंत्र सोडत जाहीर; चिपळूण-संगमेश्वरातील ७१९ शेतकऱ्यांची निवड

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा यशस्वी! चिपळूण-संगमेश्वरातील शेतकऱ्यां ऱ्या प्रलंबित मागणीला न्याय; आधुनिक शेती अवजारांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा चिपळूण – कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे यांत्रिकीकरण योजनेसाठी कोकण विभागाची स्वतंत्र सोडत जाहीर करण्यात आली असून, चिपळूण तालुक्यातील...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस,...

Trending News

Editor's Picks

वर्षाताई ढेकणे व दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेतील सर्व कामगारांना गणेशोत्सव किटचे वाटप

रत्नागिरी स्वच्छ-सुंदर ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची प्रेमाची भेट! रत्नागिरी – शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेतील कंत्राटी तसेच कायमस्वरूपी कामगारांचा गणेशोत्सवानिमित्त आपुलकीने सन्मान करण्यात आला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या वतीने नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग,...

प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपा ढेकणे दाम्पत्याकडून गणेशोत्सव किटचे वाटप:गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड

रत्नागिरी – गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आपुलकी आणि सेवाभावाचा उत्सव व्हावा, या भावनेतून प्रभाग क्रमांक १५ मध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव किटचे वाटप करण्यात आले.रत्नागिरी नगर परिषद नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष श्री. परशुराम (दादा) ढेकणे यांच्या पुढाकारातून...

आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; कोळकेवाडी धरण ‘विना वीज’ पाणीपुरवठा प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी १५ लाखांचा निधी

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता; ‘FPA’ तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प. चिपळूण – चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील उंचावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. कोळकेवाडी धरण परिसरात वीज आणि इंधनाशिवाय चालणाऱ्या ‘FPA’ (Fluid Pressure Amplification) तंत्रज्ञानावर आधारित पाणीपुरवठा प्रकल्पाच्या सविस्तर...

सात्विणगाव येथील ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे शनिवारी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, (जिमाका)- महाराष्ट्र शासन वन विभाग आणि वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्यावतीने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्याला राज्यमंत्री (गृह-शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,...

You might have missed

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.