/ Sep 03, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस,...

दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई, : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे नुकसान होत आहे. मच्छिमार बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. दाभोळ खाडी परिसरात लोटे औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीवर परिणाम होत असल्याच्या...

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायम

मुंबई, : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. पावसाळा हा...

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समिती बैठक भाट्यात हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, 25 कोटीतून मत्स्यालय

रत्नागिरी, (जिमाका):- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे प्रक्रिया उद्योग 25 बचतगटांच्या क्लस्टरमार्फत उभारला जाईल. 25 कोटींचे मत्स्यालय उभारताना ते पर्यटनस्थळ व्हावे, अशा पध्दतीचा चांगला प्रस्ताव तयार करावा, असे सांगतानाच नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षणावर भर देणारे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करावेत,...

डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती

रत्नागिरी, (जिमाका)- जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.नवनियुक्त अशासकीय सदस्य रविंद्र महादेव नागरेकर (मु. शीळ, पो. ता....

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन! २७ जुलैला दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

Trending Now

Health

Latest posts

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस,...

दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई, : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे नुकसान होत आहे. मच्छिमार बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. दाभोळ खाडी परिसरात लोटे औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीवर परिणाम होत असल्याच्या...

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायम

मुंबई, : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. पावसाळा हा...

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समिती बैठक भाट्यात हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, 25 कोटीतून मत्स्यालय

रत्नागिरी, (जिमाका):- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे प्रक्रिया उद्योग 25 बचतगटांच्या क्लस्टरमार्फत उभारला जाईल. 25 कोटींचे मत्स्यालय उभारताना ते पर्यटनस्थळ व्हावे, अशा पध्दतीचा चांगला प्रस्ताव तयार करावा, असे सांगतानाच नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षणावर भर देणारे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करावेत,...

Trending News

Editor's Picks

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या दणक्यात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस,...

फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूण मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

महिनाभरातील दुसरी कारवाई रत्नागिरी, (जिमाका) – जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात करण्यात आली. तक्रारदाराने मौजे चिपळूण...

पेढांबे ब्रिजवर वाहतूक कोंडीचा विळखा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ त्रस्त

चिपळूण : पेढांबे ब्रिजवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पुलावरील खड्डे आणि वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निदर्शनास येत असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.पेढांबे ब्रिज हा एकेरी वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असताना या ठिकाणी मोठ्या वाहनांची...

कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोंकण प्रांत आयोजित रानभाजी- स्थानिक भाजी उत्सव: थाळी आणि अल्पोपहार कार्यक्रम उत्साहात

चिपळूण – कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोंकण प्रांत आयोजित रानभाजी- स्थानिक भाजी उत्सव: थाळी आणि अल्पोपहार असा कार्यक्रम उत्साह पार पडला. संस्थेच्या कार्यालयात ओकस् अकॅडमी, चिपळूण येथे मान. नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ , या प्रभागाचे नगरसेवक शशिकांत मोदी व नगरसेविका अंजली कदम यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. सुरवातीला संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल...

You might have missed

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.