RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायम

मुंबई, : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. पावसाळा हा...

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समिती बैठक भाट्यात हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, 25 कोटीतून मत्स्यालय

रत्नागिरी, (जिमाका):- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे प्रक्रिया उद्योग 25 बचतगटांच्या क्लस्टरमार्फत उभारला जाईल. 25 कोटींचे मत्स्यालय उभारताना ते पर्यटनस्थळ व्हावे, अशा पध्दतीचा चांगला प्रस्ताव तयार करावा, असे सांगतानाच नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षणावर भर देणारे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करावेत,...

डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती

रत्नागिरी, (जिमाका)- जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.नवनियुक्त अशासकीय सदस्य रविंद्र महादेव नागरेकर (मु. शीळ, पो. ता....

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन! २७ जुलैला दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

गिरीजा राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाची मागणी

रत्नागिरी – गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्यावतीने जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी निवेदन देताना केली यावेळी जिल्हा सरचिटणीस सौं नुपुरा मुळ्ये सौं श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष शीतल रानडे, संगीता कवितके ,रुपाली कदम,स्नेहा चव्हाण...

कामथे घाटासह अपघातप्रवण क्षेत्रांत तातडीने सुरक्षा उपाययोजना करा

रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश ​रत्नागिरी, : “कामथे घाटासह जिल्ह्यातील विविध अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट्स) तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवून रस्ते अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,” अशा सूचना संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.​जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘संसदीय रस्ते सुरक्षा समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते....

Trending Now

Health

Latest posts

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायम

मुंबई, : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. पावसाळा हा...

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यकारी समिती बैठक भाट्यात हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, 25 कोटीतून मत्स्यालय

रत्नागिरी, (जिमाका):- भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करुन पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे प्रक्रिया उद्योग 25 बचतगटांच्या क्लस्टरमार्फत उभारला जाईल. 25 कोटींचे मत्स्यालय उभारताना ते पर्यटनस्थळ व्हावे, अशा पध्दतीचा चांगला प्रस्ताव तयार करावा, असे सांगतानाच नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि प्रशिक्षणावर भर देणारे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करावेत,...

डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती

रत्नागिरी, (जिमाका)- जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.नवनियुक्त अशासकीय सदस्य रविंद्र महादेव नागरेकर (मु. शीळ, पो. ता....

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन! २७ जुलैला दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

Trending News

Editor's Picks

रुग्णाचा जीव वाचवणे हेच पहिले कर्तव्य ;अपरांत हॉस्पिटलचे स्पष्टीकरण

चिपळूण : (प्रतिनिधी)अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकत्याच घडलेल्या एका अत्यवस्थ हृदयविकाराच्या रुग्णाच्या उपचारासंदर्भात निर्माण झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये अपरान हॉस्पिटल ने आपली बाजू मांडली आहे ज्यामध्ये काही गोष्टी आता समोर आल्या आहेत आपल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात आपण हॉस्पिटल प्रशासनाने नमूद केले आहे की, सुमारे ७० वर्षीय...

चिपळूणमध्ये पत्रकार भवन उभारण्यासाठीजर्नालिस्ट असो.तर्फे नगराध्यक्षांना निवेदन

चिपळूण पालिकेत पत्रकार कक्ष उभारणार….. चिपळूण : शहरात पत्रकार भवन उभारण्याकरिता पालकमंत्री श्री.उदय सामंत निधी देणार असून चिपळूण पालिकेतर्फे जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण या शासनमान्य नोंदणीकृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष श्री.उमेश सकपाळ यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, सचिव दीपक शिंदे, सहसचिव योगेश...

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती; रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

मुंबई,: रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. भगवती बंदर, ता. जि. रत्नागिरी येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते...

साडवलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनअधिकाऱ्यांकडून सुखरूप सुटका

देवरुख – येथील मौजे. साडवली या गावात मध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची संगमेश्वर व देवरुख येथील वन अधिकाऱ्यांनी सुखरूप सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. याबाबत वनखात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, साडवली येथे सकाळी ०९.०० वाजता श्री राजेश पर्शराम चव्हाण साडवली (नैदरवाडी) यांच्या खाजगी विहिरीमध्ये बिबट हा वन्य प्राणी पडला असले...

You might have missed

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.