/ Jul 20, 2026

RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन! २७ जुलैला दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

गिरीजा राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाची मागणी

रत्नागिरी – गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्यावतीने जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी निवेदन देताना केली यावेळी जिल्हा सरचिटणीस सौं नुपुरा मुळ्ये सौं श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष शीतल रानडे, संगीता कवितके ,रुपाली कदम,स्नेहा चव्हाण...

कामथे घाटासह अपघातप्रवण क्षेत्रांत तातडीने सुरक्षा उपाययोजना करा

रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश ​रत्नागिरी, : “कामथे घाटासह जिल्ह्यातील विविध अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट्स) तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवून रस्ते अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,” अशा सूचना संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.​जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘संसदीय रस्ते सुरक्षा समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते....

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्दमहिन्याभरात नवीन नियुक्त्या

रत्नागिरी, (जिमाका) : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे,...

ठाणे पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत पाण्याचा विसर्गही सुरू

कोकण विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नवी मुंबई (विमाका):- कोंकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण विभागातील प्रमुख जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अत्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाण्याचा साठा सातत्याने वाढत असून, यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली आहे. या सर्व विभागांमध्ये सिंचन आणि...

कोकणातील 27 पैकी 25 नद्या नियंत्रणात रायगडमधील ‘अंबा’ आणि रत्नागिरीतील ‘जगबुडी’ने ओलांडली इशारा पातळी

नवी मुंबई, (विमाका):- कोकण विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी तब्बल 25 नद्या सध्यातरी इशारा पातळीच्या खाली सुरक्षितपणे वाहत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील ‘अंबा’ नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील ‘जगबुडी’ नदी या दोन नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रायगडच्या रोहा तालुक्यातील अंबा...

Trending Now

Health

Latest posts

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन! २७ जुलैला दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

गिरीजा राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाची मागणी

रत्नागिरी – गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्यावतीने जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी निवेदन देताना केली यावेळी जिल्हा सरचिटणीस सौं नुपुरा मुळ्ये सौं श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष शीतल रानडे, संगीता कवितके ,रुपाली कदम,स्नेहा चव्हाण...

कामथे घाटासह अपघातप्रवण क्षेत्रांत तातडीने सुरक्षा उपाययोजना करा

रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश ​रत्नागिरी, : “कामथे घाटासह जिल्ह्यातील विविध अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट्स) तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवून रस्ते अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,” अशा सूचना संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.​जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘संसदीय रस्ते सुरक्षा समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते....

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्दमहिन्याभरात नवीन नियुक्त्या

रत्नागिरी, (जिमाका) : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे,...

Trending News

Editor's Picks

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन! २७ जुलैला दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य...

गिरीजा राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी – रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाची मागणी

रत्नागिरी – गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष व तातडीने चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्यावतीने जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी निवेदन देताना केली यावेळी जिल्हा सरचिटणीस सौं नुपुरा मुळ्ये सौं श्रुती ताम्हणकर उपाध्यक्ष शीतल रानडे, संगीता कवितके ,रुपाली कदम,स्नेहा चव्हाण...

कामथे घाटासह अपघातप्रवण क्षेत्रांत तातडीने सुरक्षा उपाययोजना करा

रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश ​रत्नागिरी, : “कामथे घाटासह जिल्ह्यातील विविध अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅकस्पॉट्स) तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवून रस्ते अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत,” अशा सूचना संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.​जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘संसदीय रस्ते सुरक्षा समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते....

नाचणे येथील स्मशानभूमीच्या पत्राशेड प्रेत ठेवण्याच्या जागेच्या दुरुस्तीचे भूमिपूजन ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

रत्नागिरी – नाचणे येथील वाडेकरवाडी परिसरातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते पावसाळ्यात पावसापासून तसेच उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे अंत्यसंस्कार करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्मशानभूमीवरील पत्र्यांचे शेड पूर्णपणे तुटलेले व उडाले होते. तसेच प्रेत ठेवण्याच्या जागेचे बीमही पूर्णपणे खराब व धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांना...

You might have missed

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

cami ses sistemleri

makrobet

makrobet

makrobet

Deneme bonusu

deneme bonusu

KIBRIS GECE KULUPLERi

KIBRIS ESCORT

makrobet