RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्दमहिन्याभरात नवीन नियुक्त्या

रत्नागिरी, (जिमाका) : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे,...

ठाणे पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत पाण्याचा विसर्गही सुरू

कोकण विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नवी मुंबई (विमाका):- कोंकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण विभागातील प्रमुख जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अत्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाण्याचा साठा सातत्याने वाढत असून, यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली आहे. या सर्व विभागांमध्ये सिंचन आणि...

कोकणातील 27 पैकी 25 नद्या नियंत्रणात रायगडमधील ‘अंबा’ आणि रत्नागिरीतील ‘जगबुडी’ने ओलांडली इशारा पातळी

नवी मुंबई, (विमाका):- कोकण विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी तब्बल 25 नद्या सध्यातरी इशारा पातळीच्या खाली सुरक्षितपणे वाहत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील ‘अंबा’ नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील ‘जगबुडी’ नदी या दोन नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रायगडच्या रोहा तालुक्यातील अंबा...

४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही....

जिल्ह्यात आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; २ ते ५ जुलै ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

​रत्नागिरी, दि. १ (जिमाका): प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच २ जुलै ते ५ जुलै कालावधीत जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. ​घाटावर आणि कोकणात या काळात दरडी...

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सफाईगार व माळी पदांसाठी कंत्राटी भरती सुरू; ७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. ३० (जिमाका): शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी या संस्थेच्या स्वच्छतेसाठी आणि बागकामासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ‘सफाईगार’ व ‘माळी’ ही पदे कंत्राटी करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या कामासाठी इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांकडून मोहोरबंद निविदा अर्ज मागविण्यात येत आहेत. ​इच्छुक कंत्राटदारांनी कोऱ्या निविदेचा अर्ज संस्थेच्या कार्यालयातून दि. ३० जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत...

Trending Now

Health

Latest posts

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्दमहिन्याभरात नवीन नियुक्त्या

रत्नागिरी, (जिमाका) : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे,...

ठाणे पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत पाण्याचा विसर्गही सुरू

कोकण विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नवी मुंबई (विमाका):- कोंकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण विभागातील प्रमुख जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अत्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाण्याचा साठा सातत्याने वाढत असून, यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली आहे. या सर्व विभागांमध्ये सिंचन आणि...

कोकणातील 27 पैकी 25 नद्या नियंत्रणात रायगडमधील ‘अंबा’ आणि रत्नागिरीतील ‘जगबुडी’ने ओलांडली इशारा पातळी

नवी मुंबई, (विमाका):- कोकण विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी तब्बल 25 नद्या सध्यातरी इशारा पातळीच्या खाली सुरक्षितपणे वाहत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील ‘अंबा’ नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील ‘जगबुडी’ नदी या दोन नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रायगडच्या रोहा तालुक्यातील अंबा...

४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही....

Trending News

Editor's Picks

​SIR सर्वेक्षणात ‘टेरव बुद्रुक’ ठरले महाराष्ट्रात पहिले गाव

चिपळूण – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ‘विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेत चिपळूण उपविभागाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, मतदार यादीचे शंभर टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारे चिपळूण तालुक्यातील’टेरव बुद्रुक’ हे महाराष्ट्रातील पहिले गाव (मतदार यादी भाग) ठरले आहे.​ केवळ ७ दिवसांत काम...

सुरक्षेच्या कारणास्तव रघुवीर घाट पर्यटनासाठी १० आॕगस्टपर्यंत बंद

रत्नागिरी, (जिमाका)- पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दि. ९ जुलैपासून ते दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगर भागात दरड कोसळण्याची आणि जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.​घाट बंद का करण्यात आला?​राष्ट्रीय महामार्ग क्र....

राज्यात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात

• राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर• लोणावळा येथे ६७० मिमी पावसाची नोंद मुंबई, : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल...

अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन रायगड-अलिबाग, दि. ६ (जिमाका) : पोलादपूर घाट परिसरात सुरू असलेली अतिवृष्टी तसेच भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता, पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट रस्ता दि. ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी...

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

maldives casino

KIBRIS GECE HAYATI

KIBRIS ESCORT

Makrobet

makrobet

Makrobet

makrobet

makrobet