RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरपर्यटकांसाठी स्वच्छतागृहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटीचा निधी उपलब्ध रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येत असतात या पर्यटकांची टॉयलेट आणि चेंजिंग रूम अभावी मोठी गैरसोय होत होती. ही अत्यंत आवश्यक बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा करून पाच...

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाची भरारी

महायुतीचा निर्णय पथ्यावर ; टिकाकारांच्या डोळ्यात अनिकेत पटवर्धनांकडुन झणझणीत अंजन रत्नागिरी, : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती करण्याच्या निर्णयाचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाच्या कोअर कमीटीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती नेहमी शुन्यात दिसत होती. परंतु या निवडणुकीत ४ गट आणि १६ गणामध्ये भाजपणे विजयी मिळवित घवघवीत यश संपादन केले. जिल्हा समन्वयक...

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय- अनिकेत पटवर्धन

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयीसमन्वय राखून महायुती टिकवली रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून २ पैकी २ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील...

आंबिया बहार योजनेमध्ये सहभागी व्हा ; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

रत्नागिरी, (जिमाका):- सन २०२५-२६ मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र...

जिल्ह्यात यलो अलर्ट पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन

रत्नागिरी, – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दि. 27/10/2025 ते 29/10/2025 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवा याह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना खबरदारीचे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वर्षा परशुराम ढेकणे यांचे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नगिरी – प्रभाग क्र. १४ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १४, तेली आळी दत्त मंदिराजवळ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सौ. सत्यवती सत्यवान बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना वेळेवर तपासणीची सुविधा मिळावी या...

Trending Now

Health

Latest posts

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरपर्यटकांसाठी स्वच्छतागृहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटीचा निधी उपलब्ध रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येत असतात या पर्यटकांची टॉयलेट आणि चेंजिंग रूम अभावी मोठी गैरसोय होत होती. ही अत्यंत आवश्यक बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा करून पाच...

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाची भरारी

महायुतीचा निर्णय पथ्यावर ; टिकाकारांच्या डोळ्यात अनिकेत पटवर्धनांकडुन झणझणीत अंजन रत्नागिरी, : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती करण्याच्या निर्णयाचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाच्या कोअर कमीटीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती नेहमी शुन्यात दिसत होती. परंतु या निवडणुकीत ४ गट आणि १६ गणामध्ये भाजपणे विजयी मिळवित घवघवीत यश संपादन केले. जिल्हा समन्वयक...

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय- अनिकेत पटवर्धन

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयीसमन्वय राखून महायुती टिकवली रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून २ पैकी २ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील...

आंबिया बहार योजनेमध्ये सहभागी व्हा ; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

रत्नागिरी, (जिमाका):- सन २०२५-२६ मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र...

Trending News

Editor's Picks

आंदोलकांनी घेतली पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट

आंदोलकांना मंत्रालयात भेटण्याचा दिल आश्वासन कंपनी बंद होण्यापर्यंत आंदोलन आंदोलनावर ठाम प्रतिनिधी बाळू सनगरे खेड – तालुक्यातील लोठे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पिफास च उत्पादन होत असल्यामुळे ही कंपनी बंद व्हावी याकरता गेले १२९ दिवस कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने कंपनीच्या गेट समोर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आजपर्यंत जबाबदार...

पावसाळ्यापूर्वी गटार-नाले सफाईसाठी नगरसेविका वर्षा ढेकणे यांची पुढाकाराने मोहीम

रत्नागिरी – पावसाळा तोंडावर आलेला असताना नागरिकांना पाणी साचणे गटारे तुंबणे व दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांनी पुढाकार घेत प्रभागातील गटार व नाल्यांच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. नगरसेविका वर्षा ढेकणे या स्वतः जातीनिशी उपस्थित राहून विविध भागांमध्ये जेसीबीच्या...

चिपळूण एचडीएफसी चा डेपुटी मॅनेजर बेपत्ता;चार पानाचे पत्र लिहून बँकेतील चौघांना जबाबदार धरले

चिपळूण – एचडीएफसी चिपळूण शाखेत कार्यरत 33 वर्षीय युवक काल दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची नोंद शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे असे त्यांचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत.बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःचे हाताने चिपळूण पोलिस निरीक्षक यांना चार पानी पत्र लिहिले असून एच डी एफ सी चिपळूण शाखेतील चार...

प्रभाग क्र. 14 मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

रत्नागिरी : आमदार प्रमोदजी जठार यांनी शत: प्रतिशत भाजपा करणार असल्याचे मागील दौऱ्यात सांगितले होते. आणि कार्यकर्त्यांना देखील तसा संकल्प देत कामाला लागण्याचे आवाहन केले होते. आज प्रभाग क्रमांक 14 मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये येण्याचा विचार मोरे...

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Ultra Peak XL