RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

popular Posts

  • All
  • जिल्हा
  • कोकण
  • देश

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरपर्यटकांसाठी स्वच्छतागृहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटीचा निधी उपलब्ध रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येत असतात या पर्यटकांची टॉयलेट आणि चेंजिंग रूम अभावी मोठी गैरसोय होत होती. ही अत्यंत आवश्यक बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा करून पाच...

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाची भरारी

महायुतीचा निर्णय पथ्यावर ; टिकाकारांच्या डोळ्यात अनिकेत पटवर्धनांकडुन झणझणीत अंजन रत्नागिरी, : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती करण्याच्या निर्णयाचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाच्या कोअर कमीटीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती नेहमी शुन्यात दिसत होती. परंतु या निवडणुकीत ४ गट आणि १६ गणामध्ये भाजपणे विजयी मिळवित घवघवीत यश संपादन केले. जिल्हा समन्वयक...

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय- अनिकेत पटवर्धन

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयीसमन्वय राखून महायुती टिकवली रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून २ पैकी २ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील...

आंबिया बहार योजनेमध्ये सहभागी व्हा ; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

रत्नागिरी, (जिमाका):- सन २०२५-२६ मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र...

जिल्ह्यात यलो अलर्ट पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन

रत्नागिरी, – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दि. 27/10/2025 ते 29/10/2025 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवा याह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना खबरदारीचे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वर्षा परशुराम ढेकणे यांचे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नगिरी – प्रभाग क्र. १४ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १४, तेली आळी दत्त मंदिराजवळ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सौ. सत्यवती सत्यवान बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना वेळेवर तपासणीची सुविधा मिळावी या...

Trending Now

Health

Latest posts

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरपर्यटकांसाठी स्वच्छतागृहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटीचा निधी उपलब्ध रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येत असतात या पर्यटकांची टॉयलेट आणि चेंजिंग रूम अभावी मोठी गैरसोय होत होती. ही अत्यंत आवश्यक बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा करून पाच...

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाची भरारी

महायुतीचा निर्णय पथ्यावर ; टिकाकारांच्या डोळ्यात अनिकेत पटवर्धनांकडुन झणझणीत अंजन रत्नागिरी, : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती करण्याच्या निर्णयाचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाच्या कोअर कमीटीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती नेहमी शुन्यात दिसत होती. परंतु या निवडणुकीत ४ गट आणि १६ गणामध्ये भाजपणे विजयी मिळवित घवघवीत यश संपादन केले. जिल्हा समन्वयक...

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय- अनिकेत पटवर्धन

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयीसमन्वय राखून महायुती टिकवली रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून २ पैकी २ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील...

आंबिया बहार योजनेमध्ये सहभागी व्हा ; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

रत्नागिरी, (जिमाका):- सन २०२५-२६ मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र...

Trending News

Editor's Picks

महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत असेही ‘कृतज्ञता वंदन ‘

पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत; हजारो महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने कोकण दुमदुमले ​रत्नागिरी | प्रतिनिधी केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर करून देशाच्या राजकारणात महिलांचा सन्मान अधोरेखित केला आहे. या क्रांतीकारी निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी शहरात महिलांची एक अभूतपूर्व...

रत्नागिरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारिणीत कार्यकर्त्यांचा सन्मान.

रत्नागिरी – येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक कार्याला चालना देतानाच कार्यकर्त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत चिपळूण उपशहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मनोज पांचाळ यांचा तसेच चिपळूण तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे...

जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणची स्थापना; अध्यक्षपदी सुनील साळवी, नूतन कार्यकारिणी जाहीर

चिपळूण : तालुक्यातील डिजिटल तसेच प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असलेल्या श्रमिक पत्रकारांनी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येत ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’ या नव्या संघटनेची स्थापना केली आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे तसेच सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक...

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरपर्यटकांसाठी स्वच्छतागृहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटीचा निधी उपलब्ध रत्नागिरी – जिल्ह्यातील पर्यटन गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येत असतात या पर्यटकांची टॉयलेट आणि चेंजिंग रूम अभावी मोठी गैरसोय होत होती. ही अत्यंत आवश्यक बाब लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा करून पाच...

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.